पावसाळ्यात उत्तराखंडमधील ही 5 ठिकाणं आवर्जून टाळा. निसर्गसौंदर्य भरभरून असलं तरी जीवाला धोकाही तितकाच आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 01:31 PM2017-07-15T13:31:02+5:302017-07-15T13:31:02+5:30

त्तराखंडला भेट द्यायची असेल तर योग्य सीझन कोणता हेदेखील माहित असणं गरजेचं आहे.पावसाळ्यात इथल्या काही ठिकाणी फिरायला जाणं हे धोकादायक आहे.