भारतानं 9 गडी राखून श्रीलंकेवर मिळवला रोमहर्षक विजय

श्रीलंकेनं दिलेल्या 216 धावांचा पाठलाग करताना भारतानं 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला

शिखर धवनच्या शतकी खेळीमुळे भारतानं हा विजय साजरा केला आहे.

कोहलीनं लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यावर ताबा मिळवला.

धवन आणि कोहली या जोडीनं मैदानावर श्रीलंकन गोलंदाजांना नामोहरम केलं.

शिखर धवननं 71चेंडूंत 100 धावा करत शतक पूर्ण केलंय. एकदिवसीय कारकिर्दीतील शिखरचं हे 11वं शतक आहे.