ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे आळंदीतील मंदिरातून प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 08:28 PM2018-07-06T20:28:30+5:302018-07-06T20:31:58+5:30

इंद्रायणी काठ संपूर्ण वारकऱ्यांनी भरून गेला होता. इंद्रायणी नदीत वारकरी हातपाय धुवून इंद्रायणीला नमस्कार करत होते.

माउली-तुकारामांच्या अभंगाचं गायन अनेक ठिकाणी चालू होतं, तर कुठे फुगडीचा फेर धरण्यात येत होता.