आयपीएलच्या प्ले ऑफ व फायनल सामन्यांची वेळ बदलली, BCCI ची मोठी घोषणा

आयपीएलचे प्ले ऑफ व फायनल सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने सोमवारी घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 02:59 PM2019-04-29T14:59:37+5:302019-04-29T15:00:36+5:30

whatsapp join usJoin us
Change of Timings for IPL Playoffs and Women’s T20 Challenge | आयपीएलच्या प्ले ऑफ व फायनल सामन्यांची वेळ बदलली, BCCI ची मोठी घोषणा

आयपीएलच्या प्ले ऑफ व फायनल सामन्यांची वेळ बदलली, BCCI ची मोठी घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल २०१९: आयपीएलचे प्ले ऑफ व फायनल सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने सोमवारी घेतला. आधीच्या वेळापत्रकानुसार हे सामने रात्री ८ वाजता होणार होते. ते आता सायंकाळी ७:३० वाजता होतील. प्ले ऑफ सोबतच अंतिम सामना अर्धा तास आधी होणार आहे. तसेच, ७ ते १२ मे दरम्यान सामने होणार आहेत. 


यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच महिलांच्या मिनी ट्वेंटी-२० लीगचे आयोजन करण्यात येणार आहेत. तीन संघांचा समावेश असलेल्या या लीगचे सामने ९ ते ११ मे दरम्यान जयपूर मध्ये होणार आहेत. हेही सामने सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येतील. मात्र या लीगचा ८ मे रोजी होणारा दुसरा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.

Web Title: Change of Timings for IPL Playoffs and Women’s T20 Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.